उत्सव नवरात्रीचा : उपवास आणि आरोग्याचा - भाग ४

वैद्य नीलम गोखले

नाशिक | Nashik

नवरात्री दरम्यान अनेक महिला उपवास करीत असतात. या दिवसात काहीजण फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काहीजण दिवसभर काही न खाता रात्री जेवण करतात. अशावेळी उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नवरात्रीचे उपवास करताना ठराविक गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. याविषयी आजच्या भागात वैद्य नीलम गोखले यांच्याशी साधलेला संवाद.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com