राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होत आहेत. त्यानूसार अहमदनगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली आहे.
सोमवारपासून जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या 1 हजार 209 शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थपानाला दिल्या आहेत.क्क