अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. मात्र वाहनधारकांवर याचा कोणताही परिणाम नसल्याचे जाणवते. नगर शहरात कोणत्याही चौकात नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक दिसतात.
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. मात्र वाहनधारकांवर याचा कोणताही परिणाम नसल्याचे जाणवते. नगर शहरात कोणत्याही चौकात नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक दिसतात.
Leave a Reply