करोना संकटानंतर पुन्हा एकदा आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. हमीपत्राच्या मागणीमुळे पालकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. विद्यार्थ्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी, असा सूर पालकवर्गातून उमटला.
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथून राजेंद्र आढाव यांचा व्हिडिओ रिपोर्ट…