नाशिक | प्रतिनिधी
महाविकास आघाडीला आज एक वर्ष पूर्ण झाले. तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेल्या या सरकारचे प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे केले. सरकार स्थापन झाल्यानंतर करोना महामारीचे संकट ओढवले. याकाळातदेखील खचून न जाता सरकारने अतिशय चोखपणे नियोजन याकाळात केले होते. शिवाय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो शब्द ठाकरे सरकारने दिला होता तोही त्यांनी पाळला आणि ऐतिहासिक निर्णय घेत कर्जमाफी केली.
- Advertisement -
संजय शिंदे, शिवसेना कार्यकर्ते…