जळगाव – Jalgaon
जिल्ह्यासह राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभरात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्थानिक पातळीवर आदेश काढले असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असणार आहे.