करोना महामारी दरम्यान सर्व देशच लॉकडाऊन होता. बस, रेल्वेसेवाही बंद होत्या. परंतु शासनाची १६६ वर्षापुर्वीची सेवा सुरु होती….
फक्त सुरुच नव्हती तर पीपीई किट, मास्क बस, रेल्वेसेवा बंद असतानाही इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम केले.
- Advertisement -
तो विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग. ९ ऑक्टोंबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने नाशिक पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एम.एस. अहिरराव यांचाशी पारंपारीक ते डिजिटल पोस्ट विभागासंदर्भात साधलेला संवाद…