नाशिक | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजरी, मका आणि ज्वारी काढणीला सुरुवात केली होती. मात्र, कालपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली, यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
- Advertisement -
या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय गीते यांनी….