नाशिक । Nashik
नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण ९४ टक्के इतके भरले आहे. त्यामुळे नाशिकवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. शिवाय वर्षभरासाठीचा शेतीसाठी आवर्तन व उद्योगांसाठी पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून सध्या मराठवाड्याकडे विसर्ग सुरु आहे.
नाशिक । Nashik
नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण ९४ टक्के इतके भरले आहे. त्यामुळे नाशिकवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. शिवाय वर्षभरासाठीचा शेतीसाठी आवर्तन व उद्योगांसाठी पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून सध्या मराठवाड्याकडे विसर्ग सुरु आहे.