नाशिक | Nashik
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील पंधरा घेतलेला संचारबंदी चा निर्णय जनतेच्या हिताचा असल्याचे स्थानिक पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
- Advertisement -
दुर्बल घटकांकडे विशेष लक्ष दिले असून आपणही प्रशासनाला सहकार्य करून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ. जेणेकरून कोरोनाला हद्दपार करण्यास मदत होईल, त्यामुळे कडक निर्बध लावणे गरजेचे होते. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय जनतेच्या हिताचा असणार आहे.