
नवी दिल्ली | प्रतिनिधी
करोनाच्या महाभयानक संकटाला तोंड देण्यासाठी २० कोटींचे विशेष पॅकेज केंद्राने जाहीर केले आहे. यापार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्य मंत्री अनुराज ठाकूर आज सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती देत आहेत.
ते म्हणाले आतापर्यंत शेतकऱ्यांचे पिक कर्ज, किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे दुध विक्री झाले नाही त्यांच्यासाठी वेगळी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेतील मुद्दे