सन,२००६ अंतर्गत बालविवाह करणे किंवा करऊन देणे कायदेशीर गुन्हा मानला जातो परंतू ज्या गावात बालविवाह होणार आहे तो विवाह रोखण्यासाठी त्या गावातील सरपंच व सदस्यासह ग्रामसेवक यांनी नैतीक विवाहासंदर्भात माहिती गोळा करून विवाह थांबवणे व तशी माहिती संबधीत पोलिस स्टेशन व वरीष्ठ अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असते.