राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

jalgaon-digital
0 Min Read

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळ पासून शांततेत मतदान सुरू झाले आहे.

तालुक्यातील वळण ग्रामपंचायत अतिसंवेदनशील असल्याने तेथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे ९४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. गुरूवारी सायंकाळपासून भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *