विषारी दारु प्रकरण : मृतांचा आकडा 80 वर

jalgaon-digital
1 Min Read

अमृतसर | Amritsar

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. Punjab toxic liqour deaths पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 25 लोकांना अटक केली आहे. तसंच 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे.

पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू 29 जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. आता मृत्यू झालेल्यांची संख्या 80 झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *