चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यासह एपीआयची बदलीची मागणी – रक्षा खडसे

jalgaon-digital
1 Min Read

रावेर raver

तालुक्यातील चिनावल (Chinawal) परिसरात वारंवार (Agricultural) शेती मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्या चोरट्यांवर (Thieves) पोलीस (police) कारवाई न झाल्यामुळे ते शिरजोर झाले आहेत. यामुळे सर्व तक्रारींवरून गुन्हे दाखल करावेत.

तसेच या कामात कुचराई करणार्‍या (api) एपीआय यांची बदली करावी अशी मागणी (mp Raksha Khadse) खा.रक्षाताई खडसे यांनी केली आहे. यासाठी आज

सावदा येथे शेतकर्‍यांच्या रास्ता रोको आंदोलनात करण्यात आले. या आंदोलनात खा.रक्षा खडसे आणि आ.शिरीष चौधरी (mla Shirish Chaudhary) यांचेसह बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *