श्रीरामपुर(प्रतिनिधी)
श्रीरामपुर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या एकलहरे ग्रामपंचायतीवर भिमशकती व महाविकास आघाङी गटाने
- Advertisement -
९ जागापैंकी पैकी ६ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ससाणे, कानडे, मुरकुटे, आदिक गट एकत्र आले होते. या गटाचे नेतृत्व ससाणे गटाचे कट्टर समर्थक व तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अन्सार जहागिरदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलासराव ठोंबरे, भिमशकतीचे संदिप मगर यांनी केले.
विजयी ऊमेदवार पुढिलप्रमाणे आशाताई अनिल कांबळे, मंगेश भगवान सोनवणे, रिजवाना अनिस शेख, कोकिळा संजय आगरवाल, रमेश कोल्हे, अनुसया ठोंबरे, तर विरोधी गटाचे नसिमखातुन जहागिरदार, पुजा चौधरी, निर्मला झीने आदि ऊमेदवार विजयी झाले. या निवङणुकीत श्रीरामपुर तालुक्याचे लक्ष लागुन होते