Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन

शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

निळवंडे धरणाच्या प्रवरा डावा कालव्यातून शेतीचे आवर्तन सुरू करण्यात आले असून शेतकरी बांधवांनी पाटबंधारे विभागाच्या शाखेत जाऊन जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज भरून पाणी मागणी नोंदवावी, असे आवाहन अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व श्रीरामपूर येथील वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वसंत शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या