अहमदनगर (प्रतिनिधी)-
कवितेत समाजमन टिपण्याची ताकद आहे. किंबहूना समाजमनाला, समाजजीवनाला आकार देण्याचे काम कवितेतील शब्द करतात…21 मार्च रोजी साजरा होणार्या जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित सार्वमत संवाद कट्ट्याच्या विशेष कार्यक्रमात मान्यवर कवींनी आपल्या कवितांचा प्रवास उलगडला.
- Advertisement -
कवी, साहित्यिक शशिकांत शिंदे व डॉ.कैलास दौंड यांच्याशी सार्वमत वार्ताहर तथा शिक्षण अभ्यासक, लेखक संदीप वाकचौरे यांनी साधलेला संवाद…