अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
करोना काळात शाळा बंद होत्या. आता वर्षभरानंतर ऐन परीक्षेच्या काळात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढल्याने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
- Advertisement -
त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश मिळाला. हे पाऊल गरजेचे होते का? काय आहे त्यामागील कारणमिमांसा? पुढील आव्हान काय असेल? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन कसे असेल? शाळा आणि शिक्षण पातळीवर काय पावले टाकणे आवश्यक आहे, अशा प्रश्नांवर ‘सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमात ज्येष्ठ अधिव्याख्याता (वर्ग 1,पुणे) डॉ.राजेश बनकर व राहाता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांच्याशी संवाद साधला शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक, लेखक संदीप वाकचौरे यांनी…