Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसरकार पाच वर्षे टिकणार - संजय राऊत

सरकार पाच वर्षे टिकणार – संजय राऊत

मुंबई | Mumbai –

शरद पवारांच्या पाठिंब्याने आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Mahavikas aaghadi government

- Advertisement -

विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या