नवी दिल्ली / New Delhi – सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकर्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महागाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली आहे असे ट्विट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
- Advertisment -