जळगाव – Jalgaon
जिल्ह्यात आज सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान तालुक्यातील आसोदा येथे मतदारांनी गोंधळ घातल्याने दुपारी पोलीसांनी सौम्य लाठीमार केला.
- Advertisement -
जिल्ह्यात आज सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान तालुक्यातील आसोदा येथे मतदारांनी गोंधळ घातल्याने दुपारी पोलीसांनी सौम्य लाठीमार केला.
मात्र यानंतर मतदान प्रकिया शांततेत सुरू झाली व या केंद्राला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देवून केंद्राची पाहणी केली. संध्याकाळी पाच वाजेदरम्यान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.