करोनामुळे संपूर्ण जगच बदलले आहे. त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. सोमवारपासून सुरु झालेले संसदेच्या अधिवेशनात मोठा बदल झाला आहे. खासदारांनी मास्क घातले आहे. हजेरी मोबाईलने लावली. सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येत आहे. प्रश्नोत्तराचा तास प्रथमच रद्द झाला आहे.
- Advertisment -