<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>वर्षभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीस संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी रात्र-दिवस प्रयत्न केले.</p>.<p>म्हणून वर्षभरात लस तयार झाली. परंतु आपल्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शस्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा उपयोग शंभर टक्के होत नाही.</p><p>तसेच कंपन्यांमधील स्पर्धेमुळे लोक लसीकरण केंद्रावर जात नाहीत? लसीचे डोस वाया जात आहेत? लोकांमधील या भीतीला जबाबदार कोण? जाणून घेऊ या<strong> देशदूतचे सहायक संपादक जितेंद्र झंवर</strong> यांच्या मुद्याची गोष्टमध्ये...</p>