‘रेमडेसिवीर’ वरुन राज्याचे केंद्रावर खोडसाळ आरोप - आठवले

केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू नये
रामदास आठवले
रामदास आठवले

मुंबई - रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोडसाळ आरोप करीत आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही. करोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे आरोपांचे राजकारण कोणी करू नये

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com