अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्हयात आज ४८२ रूग्णांनी करोणावर मात केली आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत ७७४५ रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.
आज कारोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मनपा १८७, संगमनेर २३, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर३७, कॅन्टोन्मेंट१३, नेवासा२३, श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ६, राहुरी ४, शेवगाव२५, कोपरगाव ३७, जामखेड ३, कर्जत १७ व मिलिटरी हॉस्पीटल ४ रुग्णाचा समावेश आहे.