संगमनेर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी आज जनता कर्फ्यूला संगमनेरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
पश्चिम आणि उतर महाराष्ट्राला जोडणारा पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग आज वाहतुकीविना सुनासुना आहे.
ना वर्दळ….ना कोणाची धावपळ…शांततामय वातावरण आहे.