नगर जिल्ह्यात ३६ रुग्णांची करोनावर मात

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३०
Corona
Corona

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यातील ३६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्हयात आतापर्यंत ५३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज नगर मनपा १३, संगमनेर १४, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव येथील ३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com