अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यातील ३६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्हयात आतापर्यंत ५३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
आज नगर मनपा १३, संगमनेर १४, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव येथील ३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.