<p><strong>जानोरी | संदीप गुंजाळ </strong></p><p>आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारस प्रव्स्शांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. </p>.<p>धावती बस पेटल्यामुळे परिसरात सकाळी सकाळी मोठी धावपळ झाली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमधून धुराचे लोळ बाहेर पडत होते त्यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला होता. </p><p>घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने याठिकाणी काही काळ वाहतुकीला अडथला निर्माण झाला होता. </p>