Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर प्रकरणावर राजकारण करायला नको – शरद पवार

पालघर प्रकरणावर राजकारण करायला नको – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. गुरूवारी घडलेल्या पालघर प्रकरणावर राजकारण करायला नको असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांनी रमजानच्या काळात आपल्या घरातच नमाज अदा करून सरकारला या कठीण काळात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या