
जळगाव |jalgaon
शहरातील थकबाकी धारकांना (arrears holders) शास्तीत सुट देण्यासाठी (Exemption from punishment) मनपा प्रशासनाने (Municipal administration) अभय योजना (Abhay Yojana) लागू केली आहे.
या योजनेअंतर्गत चार दिवसांत १ कोटी ६९ हजार रुपयांची वसूली झाली आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये २७ लाख ७६ हजार ६६३ रुपये, प्रभाग क्र. २ मध्ये २० लाख १४ हजार ८४९ रुपये, प्रभाग क्र. ३ मध्ये ३० लाख ५६ हजार ७३० तर प्रभाग क्र. ४ मध्ये २२ लाख २० हजार ८०३ रुपयांची वसूली झाल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील (Deputy Commissioner Prashant Patil) यांनी दिली.