जळगाव –
राज्यात कोरोनाचे संकट असताना शेतकर्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा ते सातच्या सुमारास खान्देशातील अनेक ठिकाणी गारपीटसह अवकाळी पाऊस झाला.
- Advertisement -
धुळे, शिरपूर, चोपडा, रावेर या ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव शहरात वातारणात बदल झाला असून मेघगर्जना होऊ लागली आहे.