नाशिक | प्रतिनिधी Nashik
श्री सद्गुरू जग्गी वासुदेव हे माती वाचवा मोहिमेच्या अंतर्गत नाशिककरांना नुकतेच संबोधित करून गेले. ११ जून रोजी हा कार्यक्रम देशदूत आणि मविप्र समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमाची सर्वदूर चर्चा होत आहे. कार्यक्रमाला आलेल्या काही नागरिकांशी देशदूतने चर्चा केली. याप्रसंगी देशदूतवर अनेकांनी स्तुतिसुमने उधळली. चर्चा केली आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी....