निवेदक : वैभव कातकाडे, नाशिक.
टी-20 विश्वचषकाचा रविवारचा (31 ऑक्टोबर) सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. न्यूझीलंडने 8 विकेट्स राखत भारताचा पराभव केला. सामन्यात भारताच्या कोणत्या चुका झाल्या की ज्यामुळे भारताला हा सामना गमावावा लागला. जाणून घ्या या विशेष पॉडकास्टमध्ये...