मानवी शरीर तंदुरुस्त, चिंतामुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे चालणे किंवा धावणे फार आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देत, धावण्याला - चालण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले .यासह नंदुरबार जिल्ह्यातील ठळक इतर घडामोडी...