राज्यात सर्वत्र कोरोना वायरसने थैमान घातले असतांना या आजाराचा फैलाव परदेशातून आलेल्यां पासून अधिक होतो शासनाने त्यांची तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था केली आहे शहरातील एक स्थानिक बडे व्यवसाईक परदेशातून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ गिरिश गोसावी यांना अज्ञात व्यक्तीने कळविली त्यांनी वैद्यकीय पथक पाठवून चौकशी केली असता त्या दांपत्याने आम्ही पूण्याला मूलाकडे गेल्याचे खोटे सांगीतले .