केवळ कबुली पुरेशी?
रस्ते अपघात घडला की सामान्यतः चालकाला जबाबदार ठरवले जाते. क्वचित बघे मारहाण…
दुष्काळाकडे लक्ष जाईल का?
राज्याच्या अनेक तालुक्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची चाहूल लागली आहे. १७८ तालुक्यातील साडेनऊशेपेक्षा…
अनंत आमुची ध्येयासक्ती
क्रीडा क्षेत्रातील अनेक विक्रम सध्या चर्चेत आहेत. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकी…
आरोग्याचा वसा स्वीकारण्याची गरज
उद्या भाऊबीज. या दिवशी दिवाळी संपली असे मानले जात असले तरी फराळाच्या…
मन समृद्धीही असावी
दिवाळीचा उत्साह भरभरून वाहतोय. गोदेचे काठ शेकडो पणत्यांनी लखलखत आहेत. घरोघरी आज लेकीबाळी…
घरे लखलखली, मनेही उजळा
सगळीकडे दिवाळीच्या आनंदाचा माहोल आहे. घरे दारे आकाशकंदील, पणत्या आणि रोषणाईने उजळली…
फटाक्यांचा आवाज अती नको!
आज धनत्रयोदशी! म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस! काल सर्वानी वसुबारस साजरी केली. वातावरणात…
‘उम्मीद’ वाढवणाऱ्या सूचना
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 'उम्मीद' ('hope') मार्गदर्शक सूचना जाहीर…
उपक्रमशील मूल्यशिक्षण
शालेय वयात मुले अपरिपकव मानली जातात. त्यांनी माणूस म्हणून घडावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा…
दर्जेदार रस्ते म्हणजे कापूसकोंड्याची गोष्ट?
राज्यातील रस्ते, त्यांची अवस्था-दुरवस्था हा सर्वाधिक चर्चेचा आणि राजकारणाचा मुद्दा बनला आहे.…