दहावीचा निकाल ९९ तर बारावीचा ९६ टक्के
मुंबई : Mumbai – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात नेमका कधीपर्यंत जाहीर केला जाणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
- Advertisement -
महाराष्ट्रात बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान जाहीर होईल, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.