मुंबई
कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. श्रीरामनवमीसाठीही (Ram Navami 2021) नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे.