मुंबई | Mumbai
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज मोठ्यांसंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.
- Advertisement -
राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र तरी देखील संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करत आहे.