काय म्हणतात मुख्यमंत्री
-२९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले
- Advertisement -
– विक्रमी कापसाची खरेदी केली
– राजकीय संकटे मी सहज झेलेल
– डिसेंबरपर्यंत लस येण्याची शक्यता
– पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका
– आम्ही सरकार म्हणून सर्वच कार्य केले
– मराठा आरक्षणासाठी देशातील सर्वोत्तम वकील दिले
– करोना काळात आंदोलन मोर्च काढू नका