शाश्वत दूध उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी टीएमआर
दूध उत्पादनानुसार आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार करून हिरवा व वाळलेला चारा तसेच खाद्य, मिनरल मिक्श्चर या सर्व घटकांच्या एकत्रित केलेल्या मिश्रणाला टीएमआर म्हणतात. देशामध्ये 1970 च्या दशकामध्ये धवलक्रांती झाली आणि आपला देश दूध उत्पादनामध्ये स्वावलंबी झाला. ज्या कुटुंबामध्ये दररोज 25-50 मि.ली. दूध वापरले जात होते तेथे आता 250 ते 300 मि.ली. दुधाचा वापर केला जातो. दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थांचाही आहारामध्ये वापर सुरू झाला. अर्थात धवलक्रांती झाली तरीही जगामध्ये आपल्याकडील गाईंची दूध उत्पादकता अत्यंत कमी आहे.
We're glad you're enjoying Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. Login and subscribe to continue reading this story.