शिक्षणातून आपल्याला काय हवे असते ? असा प्रश्न विचारला तर आपण शहाणपण, माणूसपण, विवेकशीलता अस काही अपेक्षित करीत नाही. एकूण शिक्षणात लिहिते, वाचते आणि गणित करता येणे या प्राथमिक अपेक्षा असतात. नंतर आपण ज्या क्षेत्रात प्रवेश घेतो त्या क्षेत्रातील पदवीला अधिक अधिक मार्क हवेत. त्या मार्काचा उंचावलेला प्रवास म्हणजे प्रज्ञेचा शोध असे मानले जाते, पण ही प्रज्ञा आहे का ? शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका...
We're glad you're enjoying Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. Login and subscribe to continue reading this story.