शिक्षणातून माणंसात परिवर्तन घडणे अपेक्षित आहे. परिवर्तनाच्या पाऊलवाटा निर्माण झाल्या, की पुन्हा माघारी फिरणे घडत नाही. शिक्षण हे केवळ अक्षराच्या साक्षरतेचा विचार करून सुरू ठेवता येत नाही. त्यासाठी विचाराची बीजे पेरावी लागतात. खरेतर सलीन यांनी त्यांच्या हेतू स्पष्ट केला असता. शासनाचे उपयोगात आणलेले पैसे देखील शासनाच्या तिजोरित भरताही आले असते. मात्र... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
We're glad you're enjoying Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. Login and subscribe to continue reading this story.