शाळेत कोणते विषय शिकायचे? कसे शिकायचे? कोणी शिकवायचे? हे तर मोठेच ठरवत असतात. मुलांना काय हवे याबाबतचा विचार मोठी माणंस करतात. मुलांना स्वतःला काही ठरविण्याचा अधिकारच नाही. वर्षभरात किती निबंध आणि कोणते निबंध घ्यायचे हे शिक्षक ठरवितात. असेच एकदा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी निबंधाचा विषय दिला होता. विद्यार्थ्यांनी तो विषय ऐकला आणि... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
We're glad you're enjoying Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live. Login and subscribe to continue reading this story.