अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्हयात आज ३०७ रूग्ण करोनामुक्त झाले आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत ५० हजार १९ रूग्ण करोनामुक्त झाले आहे.
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, अकोले १४, जामखेड २२, कर्जत १३, कोपरगाव १०, नगर ग्रा.२२, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ३९, राहाता १९, राहुरी ०८, संगमनेर ०७, शेवगाव १६, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ०६ व कॅन्टोन्मेंट ०१ रुग्णाचा समावेश आहे.