गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! मच्छू नदीवरील पूल कोसळून आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

jalgaon-digital
0 Min Read

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *