Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:27:39 hrs

मुख्य पान | आंतरराष्ट्रीय | भारत कुठल्याही हल्ल्यास सक्षम - कपूर
भारत कुठल्याही हल्ल्यास सक्षम - कपूर
मुंबई (04-November-2009)
Tags : Ahmednagar,Crime,International
 

- मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होण्याची शक्यता स्थलसेना अध्यक्ष जनरल दीपक कपूर यांनी वर्तविली असून भारत अशा कुठल्याही हल्ल्याचा सामना करायला पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. एका समारंभात जनरल कपूर म्हणाले, की मुंबई सारखे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली असून असा हल्ला पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय लष्कर असा हल्ला मोडून काढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.


प्रिंट काढा