Marathi News Paper
 भोंदू मौलवीकडून तरुणीवर बलात्कार   शर्मा यांचा नवे कॅग म्हणून शपथविधी   शहरात पहिल्या सरोगेट बेबीचा जन्म   लोगों का काम है कहना - साक्षी धोनी   2010 पासूनच श्रीशांत बेटिंगच्रा धंद्यात!   पैसे देऊन मिळते आधारकार्ड   सट्टेबाजांना चार दिवस पोलीस कोठडी   जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त   सीएसकेचे सीईओ मेरप्पन रांना समन्स   Updated on May 24, 2013, 13:56:13 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | देशदूत-रतनलाल बाफना युवा पुरस्कार - २०१३ कृषी गटापासून प्रवेश अर्जास प्रारंभ युवकांसाठी स्पर्धा ; वयोगट २१ ते ३८ वर्षे : ३१ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
देशदूत-रतनलाल बाफना युवा पुरस्कार - २०१३ कृषी गटापासून प्रवेश अर्जास प्रारंभ युवकांसाठी स्पर्धा ; वयोगट २१ ते ३८ वर्षे : ३१ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
जळगाव, दि.७ (विशेष प्रतिनिधी)(13-May-2013)
Tags : Jalgaon
 

देशदूततर्फे आयोजित व दर्जी फाऊंडेशनतर्फे नामांकीत ‘देशदूत रतनलाल बाफना युवा पुरस्कार २०१३’ योजनेत उद्या (दि.८) कृषी (कोरडवाहू) या गटाचा प्रवेश अर्ज प्रसिद्ध झाला आहे. ही योजना १९ गटांमधून घेतली जाणार आहे. योजनेचे नियम व अटी दि.७ मार्च २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. ही योजना केवळ युवकांसाठी आहे यात केवळ २१ ते ३८ वयोगटातील युवकच सहभागी होवू शकतील. कृषी (कोरडवाहू) गटातून युवक शेतकर्‍यांनी प्रवेश अर्ज भरावेत. जळगाव जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ७० टक्के आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप हंगाम काढण्याचा आणि पाटाच्या पाण्यावर कधी-कधी उन्हाळी हंगाम घेणार्‍या युवक शेतकर्‍यांनी यासाठी प्रवेश अर्ज भरावेत. कमी पाण्यातील शेती, कमी शेतजमिनीत जास्त उत्पादन, आंतर पीक, जोड-पीक, बांधावरची शेती, अपांरपारीक पिकांचे उत्पन्न, (उदा. निंबू, सीताफळ, चिकूचे उत्पन्न) असे प्रयोग करणार्‍या युवक शेतकर्‍यांनी या गटात प्रवेश अर्ज भरावेत. यांत्रिक शेतीचा प्रयोग करणार्‍यांना ही संधी आहे. शेतीत आपले काम इतरांपेक्षा चांगले असेल तर निश्‍चित प्रवेश अर्ज भरावा. काही शंका असल्यास मोबाईलवर संपर्क साधावा. (उद्याच्या अंकात ः कृषी (बागायत) गटाचा प्रवेश अर्ज) अर्ज पान १४ वर


प्रिंट काढा