Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:53:18 hrs

मुख्य पान | मुंबई, कोलकात्यात हाय अॅलर्ट
मुंबई, कोलकात्यात हाय अॅलर्ट
नवी दिल्ली, दि.8 (वृत्तसंस्था) (09-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,Regional,International,Maharashtra
 

- दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या तीन शहरांमध्ये हाय अलर्टचा इशारा दिला आहे. इंडियन मुजाहिदीनच्या सलमान अहमद या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर गृहखात्याने हाय अॅलर्ट दिला आहे. भारतातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या तीन शहरांमध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये घातपात करुन जगाचे लक्ष वेधून घ्यायचे आणि भारताची आर्थिक कोंडी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे, अशी माहिती सलमानच्या चौकशीतून उघड झाली आहे.


प्रिंट काढा